...आणि मी देशातील ‘पहिली तृतीयपंथीय प्राचार्य’ बनले!
तृणमूल काँग्रेस मे २०११ मध्ये सत्तेवर आली. आणि इतिहास घडला. ३४ वर्षांची मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष पुरस्कृत सत्ता संपुष्टात आली. वर्डस्वर्थच्या प्रसिद्ध ओळी वापरायच्या, तर ‘It was a famous victory.’ ममता बॅनर्जी यांनी विधानसभा निवडणूक अक्षरश: खेचून नेली. आणि राज्यात बदलाचे वारे आणले. त्याला सगळयांनी ‘परिवर्तन’ असं संबोधलं. राज्यात खरंच काही बदल घडलाय का अशी शंका शंकेखोरांना वाटत असली.......